Posts

Showing posts from 2009

करायचं ते करून टाक

मझ्या मनाल नाही पटत तिला नसेल ना हे रुचत सगळ्या जगाचं तुला कळतं दुस-याचं मन बरं दिसतं मग बसतो रडत कुथत किति झाले अंक मोजत, मग रडत बसण्यापेक्षा आणि अंक मोजण्यापेक्षा करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥ ती फक्त छान आहे, हे काय महान आहे, रूप वगैरे झूठ आहे पुस्तकी ग्यान पाठ आहे खरं , तू एक माठ आहे न संपणारी ही वाट आहे कधी , त्या रुपाच्या धुंदीत, सुंदर , एका गाण्याच्या गुंगीत करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥ दैवावर तुझा प्रचंड विश्वास स्व्प्ने असती केवळ भास अरे आव्हान दे कधी दैवास घेउन बघ एक मोठा चान्स प्रेम सजवेल मग तुझी आरास चालु होइल एक अध्याय खास अशाच कवितेने प्रेरित होउन वाटल्यास छोटा मुहुर्त पाहून करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥

कविता लिहिताना!

लिहीताना विचार करू नये लिहीत जावं अनेक चुका होतात पण पुढे जाव विचार करायची वाट का बघायची येत नसेल तर कविता का करायची ? अगदीच हट्ट असेल कशीतरी यमके जुळवायचा तर असाच कसा तरी शब्दाला शब्द मिळवायचा अहो सुंदर कविता का सगळ्याना जमते आपण म्हणावं प्रत्येक कविता सुंदर असते पण कधी कधी काहीच सुचत नाही म्हणुन का आम्ही कविताच करायची नाही ? अरे हट , नाही जमले तरी बेहत्तर! कोण वाचेल हा विचार करू नंतर चला एक प्रयत्न ......... अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात! अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!

RaiGad quote

I like this quote about RaiGad very much .. 'Gadancha Raja , Rajancha Gad' meaning - 'The king of all Forts and a Fort for King'

RasaSwad

Sandee Khare yachi Ek kavita ! एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना? आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू, एवढंच ना? रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण? श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू! एवढंच ना? अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी, घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू, एवढंच ना? आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय? स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू एवढंच ना? मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू एवढंच ना? Sometimes it is really lonely and poet has captured that state perfectly.This situation is not permanent by any means , but I believe it is in Poet's right to write about it. There is no one absolutely to go to and poet is 'cool' with it , I like this sentiment , it gives vibes that 'I dont depend on anyone' and I am capable of carrying myself alone. He is also philosophical abou

Cricket - The Ultimate Winner

A game of Cricket has a curious way of expressing contemporary world , it reflects aspirations for millions of people is South East Asia ,a soother for their pains , it gives them some moments where they can forget their daily hardships. They enjoy with their teams , And Cricket has done it again, Today is 20-20 WC Final .. and which teams are in Finals ?? Sri-Lanka and Pakistan... Yes 2 terror torn countries , (as an Indian as well I can daresay Pakistan is terror torn) This is in small way gift from Cricket , a painkiller . Both teams have got some raw talent , mysterious spinners , power hitters , Good fast bowlers.. A mouth watering contest in prospect.. but I wish to end this saying .. whatever the result , Cricket will be ultimate winner.